Thursday, September 25, 2008

आयुष्य

आयुष्य जगत असताना

आपण हे नेहमी विसरतो

कि आयुष्य पूर्ण जगता येत नाही

ते सुख दु:खाच्य़ छोटया भागात विखुरलेले असते

आयुष्यात जेव्ह्म सुखाची एक झुळुक

आपल्या जगण्याच्या गतिला वाढवत असते

तेव्ह्म दु:खाचा एक क्षण

आपल्या जगण्याला एक नवी दिशा देऊन जातो

असे गति व क्षणात जगत असताना

कुठेतरी स्थिरावयाचे असते

आणि हे स्थैर्य लग्न ही गोष्ट घेऊण येते

कारण आयुष्यात स्थैर्य येणे हे खूप महत्वाचे असते...



-कुणाल